वर्ष 2025 शेतकऱ्यांसाठी ठरणार आर्थिक फायद्याचे! PM Kisan Yojna योजनेबाबत निर्मला सीतारामन करणार मोठी घोषणा
Pm Kisan Yojana केंद्रातील सरकारने 2019 मध्ये देशभरातील शेतकऱ्यांसाठी पी एम किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत या योजनेच्या लाभार्थ्यांना 36 हजार रुपये मिळाले आहेत. मात्र हे पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळाले नाहीत. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या योजनेअंतर्गत पैसे … Read more